स्नेहश्री तुझी लिहिण्याची कला पाहून मी हि थोडा लिहून बघते
कालचा च पाहयला गेलो तर साधाच पण समाज्याला गेलो तर खूपच नाजूक
प्रसंग, माझी मैत्रीण सई आणि तिचा नवरा सुमित, लग्नाचा पहिला वर्ष सुरु आहे, खूप प्रेम आहे दोघांमध्ये खूप खूप खूप......
पण हळू हळू काय माहीत का सई आपली आतून खचत चालली आहे,
काल अनंत चतुर्दशी सई ला कामाहून लवकर सुट्टी मिळाली, ती आपली स्वप्नात
स्वर नवऱ्याला बोलली आपण न सिनेमा ला जऊया, पण नवर्याचे उत्तर... हो पण मग
घरी...? कुठे जेवणार ...? बाहेर ...? कसा.... त्याचा हा प्रतिसाद ऐकून सई आपली हिरमुसली
मनात आला मेला लग्नाला एक वर्ष झाला नाही अजून पूर्ण आणि भाघाव तेव्हा घरात,
तिला फिरायची प्रचंड हौस, पण काही पर्याय नव्हता.. मनात च चरफडत राहिली कि आता
ह्या बाबतीत काय गरज होती घर च्यांचा विचार कारयाची, आपल्या आनंदाचा काही नाही ..
दर वेळी हे असाच..
ती आपली गपचूप घरी आली, घरी आल्यावर कोणाशी बोलायची तिची मुली इच्छा च
नव्हती.. सुमित तिच्याशी बोलत होता पण हिला काही प्रतिसाद द्यावा असा वाटत नव्हता.
तो बोलत राहिला तिची काळी काही खुलत नव्हती ती आपली झोपून गेली.. उठली तेव्हा
विचार केला अमित च्या सांगण्याप्रमाणे आपण का समोरच्याकडून expect करयाचा..
आणि हा विचार करून तिने मूड रेफ्रेश केला... आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली..
सर्वांशी हसत खेळत बोलू लागली... सुमित ने दोघी बहिनिन्सोबत पत्त्यांचा डाव मांडला होता
हिला त्याने बोलावले चाल खेळू स्व्यामापाकाचा संच लाऊन हि आली आपली खेव्लायला आणि अगदी
५ मीन. त सुमित बाहेर गेला सांगून कि, "बायको थोडे काम आहे ते करून लगेच आलो मी.. "
सई ला थोडी मजा येऊ लागली होती आणि तेवढ्यात हा सुमित जायला निघाला,. तरी तिने विचार केला कि थोड्या वेळात येणार च न.. आणि मग ती पुन्हा खेळाकडे वळली, १० मीन. त आई वळल्या T.V. कडे ननदा त्यांचा एक काम एकत्र कार्याला गेल्या बेडरूम मध्ये.. आणि बाबा होते त्यांच्याच धुंदीत
सई पडली एकटी.. काय करणार खिडकीतून बाहेर वाट पाहत बसली नवऱ्याची... लगेच येतो
सांगून गेला तरी तो २ तास होऊन गेले तरी आला नव्हता... सई च कामावरून लवकर येनायचा असा
बत्त्याबोल झाला होता.....
मनात काय काय विचार येत होते कि एवढा उशीर का बारा होता असेल हे आणि ते... आणि मग
सुमित आला तिला मस्का लावत होता.. पण तिच्या मनात काय खळबळ माजली होती ते फक्त तीच
समजू शकते... तो नाही कधी हि नाही ... "रात्री तिने त्याला रडत रडत विचारला तुला एकदाही वाटल
नाही का रे.. कि आपली सई वाट बघत असेल ती आज लवकर आली आहे.. थोडा वेळ सोबत घालूया..
मी तर सोबत वेळ काढता त्यावा म्हणून जीव काढत असते... मग तुला का नाही वाटल एकदा हि.."
त्यवर त्याचा उत्तर होता घरातल्यांचा जवळ तू यावी म्हणून मी गेलो विसर्जन पाहत होतो.. गणपतीचा..
स्वताच्या घरातले माहित आहेत गप्पा सोबत वेळ घालवण ह्यापेक्षा त्या फुटकळ सेरीअल्स बघत वेळ घालावन जास्त महत्व देतात त्या तू असतनाही किवा तू नसत्नही कशा जवळ येणार आणि असा ठरून नाती
जुळत नसतात.. ती अपोआप दोघा हि बाजूने जुळावी लागतात.. सई साठी सुमित च जग आहे तोच सुख आहे तोच मस्ती आहे.. आणि सुमित ला हि ते माहित आहे कि आपण नसलो कि तिची
कशी अवस्था होते मग सुमित कसा राहू शकला काल सई ला झुरत ठेवत विसर्जनाचा आनंद घेत?......
हा प्रसंग पाहून वाटत, अमित ने सांगितला ने खरच योग्य आहे आपण जर कोणाकडून काही expect च केला नाही तर सगळ सहज शक्य आहे.. काल सई ने हि सुमित कडून expect च केला न..
पण प्रत्येकाला एवढ्या सहजतेने ते जमू शकत का.. expect न करणं? उत्तर काही हि असू दे ह्या
प्रश्नाचा पण जमायलाच हवा हे सई ला मात्र कलाल आहे... सकाळ पर्यंत तिचा मन प्रश्न विचारात राहिला कि त्याला जमल कसा असेल मग मला का नाही जमत, मला का त्रास होतो... आता ह्या प्रसंगात सुमित ला सई सारखी जीवापाड प्रेम करणारी मिळाली म्हणून नशीबवान म्हणावं कि सई च त्य्वच्यावर जास्त प्रेम आहे त्याचा तिलाच जास्त त्रास होतो त्यामुळे तिला कमनशिबी म्हणावं... ????
harshu..aapaal kai tharalay kai? "ajun kahi" he don shabda aaplyaalaa nehamchi shakti detil kaahI karanyaachi. mi suddha sadhya kanatalle hote..maaza aayushya pan binshidachya hodisarakha ekade tikade firat aahe..ani tuza suddha pan jara vegalya arthane..pan aaple te "Jaduai"shabda aaplyaalaa mast tarun netil hona...? AJUN KAHI? :)
ReplyDelete